Discussion about this post

User's avatar
अश्विनी's avatar

खरंच. ..असं वाचताना आजीच्या आठवणी ताज्या झाल्या . पूर्वी सारखं आता नाही आपण म्हणतो पण आपणही विकतच आणतो. पूर्वी सगळ्या गोष्टी तळणीचे पदार्थ, लोणची पापड घरीच केलं जायचं. आणि त्याची चव वेगळीच असायची. दिवाळीलाच चिवडा, लाडू ,चकल्या असे अनेक पदार्थ असायचे आता दररोज हे सगळं मिळत. असो. ...छान लिहिले आहे👌

Expand full comment
Alka navare's avatar

खूप छान झाला असं वाटतं मुरंबा तोंडाला पाणी सुटलं मला खूप आवडो आणि छान बरणीत भरलाय 👌😋😋

Expand full comment
5 more comments...

No posts