Discussion about this post

User's avatar
MANJU MUJUMDAR's avatar

खूप छान लिखाण शुभांगी.मी पण lockdown च्या आधीच्या वर्षी आळंदी ते पुणे हा टप्पा चालले होते पालखी बरोबर. आणि मला पण असच वाटले की हा अनुभव असा आहे की तो प्रत्येकाने घ्यावा. शब्दामध्ये सांगितले तरी त्याची प्रचिती हवी असेल तर एकदा तरी एखादा टप्पा तरी पालखी बरोबर चाला आणि वैष्णवांच्या भक्ती चा अनुभव घ्या. अतिशय निस्सीम आणि निस्वार्थ भक्ती अनुभवा.

Expand full comment
Tushar Lad's avatar

खूप छान अनुभव! आम्हासआपल्या लेखातून घडला, धन्यवाद! पांडुरंग पांडुरंग पांडुरंग...

Expand full comment
2 more comments...

No posts